भारतातील घटनात्मक व्यवस्था काय आहे?www.marathihelp.com

भारताचे संविधान (अन्य नावे भारताची राज्यघटना, भारताची घटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हे दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 12:49 ( 1 year ago) 5 Answer 47035 +22